कास्तकार सुखी तर आपला जिल्हा सुखी – प्रफुल पटेल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जिल्हातील शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकºयांच्या प्रश्नासाठी आपण सदैव्य लढा दिला आहे आणि भविष्यात सुद्धा शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याला कटीबद्ध आहोत. शेतकºयांचे सिंचनाच प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिला आहे. भविष्यात पण त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोहाडी येथे रविवार दि.२४ सप्टेंबर २०२३ ला रात्री ८ वाजता आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता भेट दौºयात एक व्यक्त केले. ते पुढे म्हणाले सर्व उपस्थित मान्यवर माझे बंधू भगिनी माज्याकडून मित्रांनो आता काही भाषणाच्या काही औचित्य नाही. गणेशोत्सव आहे. आपण सगळे या गणेशोत्सव उत्साहाने साजरा करत असतो.अनेक लोक आपल्या घरी पण गणपती बाप्पाला बोलवतात.

कोणी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी कोणी आठवड्यावर किंवा पूर्ण दहा दिवस आणि म्हणून आपला महाराष्ट्रमध्ये गणेशोत्सव फार उत्साहाने आपण नेहमीच साजरा करत असतो. त्यांची कृपा आपल्या सगळ्यांच्या वर असावी. ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट आता आपल्या या मोहाडीमध्ये काही बैठक नव्हती. सहज मी म्हटलं की मी येतोय जाताना थोडावेळ थांबतो. पण तुम्ही लोक बरेच लोक आणि इतका उशीर असूनही थांबला आहेत. कारण मला काय पाच वाजता यायचे होते की पाच साडेपाच पावणे सहा दोन तास उशिरा आलो. आणि पाऊस असताना तुम्ही इथे सगळे उपस्थित राहिले. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. आता राजूभाऊ सांगत होते. तसाच पाऊस आपल्याकडे यावेळी माफक आहे. आणि बºयाच ठिकाणी शेतीपण चांगली दिसते. पण काही काही ठिकाणी नुकसानपण झालेला आहे. त्याची पण लवकरात लवकर पंच नामे नोंदणी आकारणी झाली पाहिजे. आणि शेतकºयांना त्याबद्दल मदत दिले पाहिजे. दुसरी गोष्ट मला जास्त सांगायचे नाही आहे. पण खूप सारे आपले काम जे आहे. रोड रस्त्याची आहे.खास करून सिंचनामध्ये ठीक आहे. आता आपल्याकडे बावनथडी पण आली दुसरा भागामध्ये पेचच्या पाणी पण आहे. तो मोहाडी तालुकामध्ये पहिलापेक्षा परिस्थिती चांगली आहे. सूर्यवाडाचे प्रश्न आहे. कारण सूर्यवाडाचे काम झाला तर बाकीच्याही पाणी तुमच्या परिसरामध्ये येईल. रोहा-बेटाळा हा परिसर त्या भागात तर ते निश्चितच त्याच्याही काम पूर्ण झाला पाहिजे.

भूमिपूजन झाला पण काम पूर्ण झालेला नाही माहित आहे. मला आपण त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा लवकरात लवकर करणार. परवा दिवशी जर मंगळवारी काहीतरी मीटिंग आहे.राजूभाऊ आम्ही बोलत आलो. त्यामध्ये हा सगळे विषय आपण लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल. मार्गी कसा लावता येईल. आपल्याला काम करायचे आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा वर्ग म्हणजे जास्त शेतीकरीच आहे. आणि कास्तकार सुखी तर आपला जिल्हा सुखी. हे म्हणायला काही कुठे फरक नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी पहिला लक्ष केंद्रित तिथेच केला पाहिजे तुम्हाला माहित आहे. की तुमच्या सोंड्या टोलाच्या का प्रश्न हे तुमचे बाकीचे खूप सारे तलाव आपल्या या जिल्ह्यामध्ये हे अजून पूर्ण झालेच नसते. पण नक्कीच त्यासाठी आम्ही योग्य रीतीने पाठपुरावा करू बाकीचे अनेक गोष्टी आहे आणि लहान मोठे प्रश्न तर राहताच निवेदनही काही लोकांनी दिलेले आहे. या निवेदनावर अवश्य जे काही याचा संभव आपल्याशी होत असतील.

आपण करू राजूभाऊ आपल्या या भागाचे लोकप्रतिनिधी आहे आणि ते जेव्हा जेव्हा काही त्यांना अडचण वाटते कुठे त्यांना वाटते की कमी पडतोय तेथे मला नक्कीच ते बोलत असतात. आत्ता इथे तुमचं हॉस्पिटलच्या असो की बाकी ठिकाणी जे काही अनेक काम आहेत मला पूर्णपणे सांगतच आले आणि त्या निमित्ताने आपण या सगळ्या कामाच्या जे काही काम असतील पाठपुरा आपण करू एवढाच आजच्या दिवशी बोलतो. बाकी काही आता भाषणाची काई वेळ नाही आणि आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिले अनेक गावांमधून राहिले आपल्या बहिणी सगळे आलेले आहेत हे पण खूप लांब लांब गावातले सुद्धा इथे उपस्थित आहे आणि म्हणून उशीर जास्त न होता आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देऊन आणि कामाच्या बद्दल अवश्य राजूभाऊ आणि आम्ही आपले काम जे काही असेल आपली जे काही कल्पना असेल त्याला साकार करण्यासाठी आम्ही काम करत राहू. एवढाच आजच्या दिवशी बोलतो आणि आपला जिल्ह्यामध्ये काही लोकांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घडामोडी झाली मी म्हणतो लोकांना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडामोडी झाली की काय झाली तुम्हाला काय घेणे देणे नाही.

प्रफुल पटेल कोण त्यांना ओळखणार आहे आणि किती कोण काम कोणते कोणाचे करणार आहे. हे पण जरा विचार केला पाहिजे ना. मोठा आपण करायचा आणि दुसºयांच्या गोष्टी जाऊन बसून काही होत नाही. काही अडचण नाही आहे .काही लोकांना म्हणजे काय पोटदुखी असते. त्या काही ना काही तरी स्वाथार्साठी पोटदुखी असते. काही लोकांच्यासाठी पोटदुखी काही वैचारिक पोटदुखी नाही आहे. त्यामुळे काय फार काही त्याच्या काही विषय वर चर्चा करण्यात योग्यही नाही. काही त्याच्याकडे लक्षही करू नका. आपण काम करू जिथे आपण आहोत कारण शेवटी कसा आहे. मी तर पक्ष पक्ष काम कोण करेल. या गुंडाराज जिल्ह्याच्या कोण तुमची ओळख करून देणार आहे. कोण तुमच्या कामासाठी म्हणजे हात पकडून काम करून देणार आहे हे विचार आपण केला पाहिजे. सदर कार्यक्रमाला माजी खासदार मधुकर कुकडे,

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.