पता : दैनिक भंडारा पत्रिका
राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा
भंडारा
भंडारा जिल्हा
गोंदिया
विदर्भ
चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीजला आग चणाडाळ, कुटार व महागडी यंत्रसामग्री खाक
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चांदूर रेल्वे : शहरालगत असलेल्या कुºहा रोडवरील एमआयडीसी परिसरातील मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया करणाºया मोठ्या मिलमध्ये मंगळवारी…
नागपूर
दिन विशेष
चंद्रपूर /गडचिरोली
महाराष्ट्र
युवक बिरादरीचा वार्षिक कार्यक्रम, युवा भूषण पुरस्कारांनी तरुणांचा गौरव
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : दांडी यात्रेच्या सुरुवातीच्या आठवणीत दरवर्षी युवक बिरादरीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये यंदा युवा भूषणसह ‘अभिरूप युवा संसद’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाची अंतिम फेरी गुरुवारी मुंबईत उत्साहात पार…
शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी!
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकºयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राज्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेत दिलेल्या माहितीनुसार, ३०…
जबरदस्ती धर्मांतर केल्यास होणार अटक
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जबरदस्तीने धर्मांतर करण्याशी संबंधित विधेयकाला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक आता विधानसभेत…
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे ३१६ अधिकारी निलंबित
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाºया ३१६ अधिकाºयांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. ४ मार्च २०२६ रोजी मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की, ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या…
देश
ओबीसी समाजासाठी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुढे होणाºया जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी संसद परिसरात आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेच्या…
‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ १ एप्रिलपासून लागू होणार!
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना देशभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे सुमारे ८० कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना कोणत्याही राज्यात किंवा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून रेशन…
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.…
संपर्क :Mob 094234 13190
Email :bhn.patrika@gmail.com